Image : Pinterest

वीरप्पनचा जन्म 18 जानेवारी 1952 रोजी कर्नाटकमधील गोपीनाथम येथे झाला. लहानपणापासूनच त्याने शिकारी सेविया गौंडर आणि डाकू मलयूर मम्मट्टीयन यांना आदर्श मानले.  

Image : Pinterest

17 व्या वर्षी वीरप्पनने पहिली हत्या केली आणि 18 व्या वर्षी शिकारी गटात सामील झाला. त्यानंतर त्याने चंदन आणि हस्तिदंत तस्करी, खून आणि अपहरण यांसारख्या गुन्ह्यांची मालिका सुरू केली. 

Image : Pinterest

वीरप्पनने सुमारे 500 हत्तींची शिकारी करून त्यांच्या हस्तिदंतांची तस्करी केली, ज्यामुळे त्याने मोठ्या प्रमाणात संपत्ती मिळवली. 

Image : Pinterest

वीरप्पनला पकडण्यासाठी तामिळनाडू आणि कर्नाटक सरकारांनी 1990 मध्ये विशेष टास्क फोर्सची स्थापना केली. मात्र, तो अनेक वर्षे पकडला गेला नाही. 

Image : Pinterest

2000 साली वीरप्पनने कन्नड चित्रपट अभिनेता राजकुमार यांचे अपहरण केले आणि 108 दिवसांनंतर मोठी खंडणी मिळाल्यानंतर त्यांना सोडून दिले. 

Image : Pinterest

2002 मध्ये वीरप्पनने कर्नाटकचे माजी मंत्री एच. नागप्पा यांचे अपहरण केले. तीन महिन्यांनंतर त्यांचा मृतदेह सापडला, ज्यामुळे सरकारवर दबाव वाढला. 

Image : Pinterest

18 ऑक्टोबर 2004 रोजी तामिळनाडू विशेष टास्क फोर्सने 'ऑपरेशन कोकून' अंतर्गत वीरप्पन आणि त्याच्या तीन साथीदारांचा एन्काउंटर केला,  

Image : Pinterest

सुरुवातीला 'द मास्क' चित्रपटासाठी जिम विचारात नव्हता, परंतु त्याच्या ऑडिशनमुळे तो पात्र ठरला. ज्याने त्याला खूप प्रसिद्धी मिळवून दिली.